आरपीआय

एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळ विस्तारात रामदास आठवलेंच्या पक्षालाही पाहिजे मंत्रिपद; एकत्र निवडणूक लढण्याचे संकेत !

▫️ मख़दुम समाचार ▫️ मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) १६.६.२०२३ केंद्रीय मंत्री रामदास आठवले यां…

'संविधान बचाव,देश बचाओ' घोषणा देत आंबेडकरवादी बहुजन पुरोगामी जनतेचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर भव्य मोर्चा; चिथावणी खोर व प्रक्षोभक भाषा वापरणाऱ्यांना अटक करून बाहेरून येणाऱ्यांना रोखण्याची मागणी

▫️ मख़दुम समाचार ▫️   अहमदनगर (प्रतिनिधी) २५.४.२०२३      देशात बेरोजगारी वाढली असून महागाईने कळस गा…

Load More That is All

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा