कृषी

जमिनीचा मोबदला मिळाला नाही म्हणून जमीन मालक शेतकऱ्याने उभारला खाजगी टोल प्लाझा; कळसे टोलप्लाझा : भारतातील पहिला खाजगी मालकीचा टोलनाका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांच्या हस्ते उदघाटन करण्याचे नियोजन !

मख़दूम समाचार  मोहोळ (प्रतिनिधी) ५.१०.२०२३     येथील गट नं. ९२७, सिव्हिल कोर्टासमोर, कळसे नगर, पंढर…

शेतकऱ्यांसाठी करत असलेल्या मोदी सरकारच्या तातडीच्या प्रयत्नाबद्दल जाहीर आभार मानणारा फ्लेक्स बोर्ड होतोय व्हायरल

मख़दूम समाचार  पारनेर (प्रतिनिधी) २३.८.२०२३     तालुक्यातील जवळा येथे आळेफाटा रोडवर शेतकऱ्यांसाठी क…

क्रांतिसिंहांचे योगदान अनन्यसाधारण त्याची जाण राजकर्त्यांना नाही. सामान्य माणसांचे नाव घेऊन भांडवलदारांसाठी राज्यकारभार करत आहेत. धर्माच्या, जातीच्या नावावर माणसांमाणसांमधे फुट पाडत आहेत - कॉ. अतुल कुमार 'अंजान'; राष्ट्रीय शेतकरी नेते कॉ. अतुल कुमार यांना क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार प्रदान

मख़दूम समाचार  सांगली (प्रतिनिधी)  ७.८.२०२३     गेल्या तीन महिन्यांहून आधिक काळ देशाच्य…

...या खेळास जबाबदार असणाऱ्या भाजपा - राष्ट्रवादीचा कंपू यांचा धिक्कार करित महाराष्ट्रातील सुजाण जनता यातून निश्चितच महाराष्ट्रातील धोकेबाज व जनताद्रोही नेत्यांना धडा शिकवेल - काॅम्रेड राजन क्षीरसागर, शेतकरी नेते

मख़दूम समाचार   परभणी (प्रतिनिधी) २.७.२०२३     राज्यातील शेतकरी, कामगार व सर्वसामान्य माणसाला संकटा…

महात्मा फुले कृषी विद्यापीठात राष्ट्रीय सहज कृषी कार्यशाळा संपन्न; राज्यभरातील १६० सहजयोग्यांचा सहभाग !

मख़दूम समाचार राहुरी (प्रतिनिधी)  २९.६.२०२३     नवी दिल्ली येथील प. पू. माताजी श्री निर्मला देवी सह…

शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण; नैसर्गिक आपत्तीतील संकटांवर सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे तोंड झोडून अन्नत्याग आंदोलन

▫️ मख़दुम समाचार▫️  अहमदनगर (प्रतिनिधी) ३.५.२०२३     शेतकऱ्यांवर एका वर्षात अनेक वेळा आलेल्या नैसर्…

Load More That is All

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा