राष्ट्रीय काँग्रेस

राज्य सरकारचा 'समूहशाळा' निर्णय म्हणजे फुले, शाहू, आंबेडकर विचारांचा पराभव करण्याचे षडयंत्र - विनायकराव देशमुख

मख़दूम समाचार  अहमदनगर (प्रतिनिधी) २३.९.२०२३     राज्य सरकारचा समूहशाळेचा निर्णय म्हणजे…

महात्मा फुले तरूण मंडळ गणपतीची प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस विनायकराव देशमुख यांच्या हस्ते आरती

मख़दूम समाचार भिंगार (प्रतिनिधी) २२.९.२०२३      नागरदेवळे येथील महात्मा फुले तरुण मंडळाच्या गणेशोत्…

Load More That is All

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा