अहमदनगर : हातगाव जि नांदेड येथे होणाऱ्या सहाव्या अखिल भारतीय गुरू रविदास साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शब्दगंध चे उपाध्यक्ष कवी सुभाष सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे.
सुभाष सोनवणे
हे सेवानिवृत-पोलीस अधिकारी असुन अध्यक्ष साहित्यिक विभाग महाराष्ट्र राज्य चर्मकार विकास संघ, उपाध्यक्ष म्हणून शब्दगंध साहित्यिक परिषद उपाध्यक्ष
त्यांचे "व्यथीत सावल्या व स्नेहबंध हे पुस्तकं प्रसिद्ध असुन
ते वृत्तपत्र मध्ये कथा, कवीता व विविध विषयवर लेख लिहितात,त्यांनी
*"जयहिंद"*
*"मुसंडी"* चित्रपट व
*"इनमीन साडेतीन"*
"आशा अभिलाशा" या मराठी मालीकामध्ये भूमिका केल्या आहेत, आकाशवाणी च्या पुणे,अ.नगर केंद्रावर
यापूर्वी त्याना *"महात्मा फुले फेलोशीप"* "विर-भारती,काव्ययात्री पुरस्कर,कविवर्य नारायण सुर्वे पुरस्कार
,समाजभुषन यासह १७ पुरस्कार मिळाले आहेत,
إرسال تعليق