क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस बंडू इवळे, राजेश दळवी, सुमित वारे यांच्या हस्ते अभिवादन; शहरात मतदार नसल्याने पदाधिकारी यांचे दूर्लक्ष ?


अहमदनगर (प्रतिनिधी) १७.११.२०२३
   येथील महानगरपालिकेच्या वतीने बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. मनपा हवलदार बंडू इवळे, राजेश दळवी, सुमित वारे आदींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मनपा पदाधिकारी यांना वेळ न मिळाल्याने हे अभिवादन करण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे. बिरसा मुंडा यांचे मतदार मनपा हद्दीत नसल्याने पदाधिकारी यांची अभिवादनाकडे दूर्लक्ष झाल्याची शहरात चर्चा आहे.
मटा.ची बातमी वाचा : रिअल इस्टेट एजंट म्हणून काम करायचंय, आता द्यावी लागणार परीक्षा, रेराचा नवा नियम जाणून घ्या


हे हि वाचा :  शिवराय आणि ख्रिश्चन धर्म प्रसारक - भैरवनाथ तुकाराम वाकळे

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा