अय्युब पठाण यांना संत नामदेव पुरस्कार प्रदान

पैठण / प्रतिनिधी:
मराठवाड्यातील हिंगोली  येथील समृध्दी प्रकाशन संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या यंदाच्या संत नामदेव राष्ट्रीय बालसाहित्य पुरस्कार साहित्यिक अय्युब पठाण लोहगावकर (ता. पैठण) यांच्या " कष्टाच्या वाटा " लिखीत बाल कथासंग्रहाला ऑनलाईन पद्धतीने नुकतेच देण्यात आले आहे. या पुरस्काराचे स्वरूप आकर्षक स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे असून हिंगोली येथील पुरस्कार समितीचे आयोजक प्रा. डॉ. श्रीराम मारोतराव कऱ्हाळे यांनी कवी अय्युब पठाण लोहगावकर यांना सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह सन्मानाने हा पुरस्कारचे साहित्य पाठविले आहे.
*संकलन*
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर 
बा./जा.संपर्क क्र. 9561174111

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा