आंदोलन

सरकारी दडपशाहीविरोधात आज संध्याकाळी ७ वाजता पत्रकारांचा कँडलमार्च; प्रेसक्लब कंपाउंड येथे मोठ्या संख्येने जमा होण्याचे पत्रकार संघटनांचे आवाहन

रयत समाचार  मुंबई (प्रतिनिधी) ५.१०.२०२३       दिल्लीतील पत्रकारांच्या घरावर धाडी टाकून …

जमिनीचा मोबदला मिळाला नाही म्हणून जमीन मालक शेतकऱ्याने उभारला खाजगी टोल प्लाझा; कळसे टोलप्लाझा : भारतातील पहिला खाजगी मालकीचा टोलनाका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांच्या हस्ते उदघाटन करण्याचे नियोजन !

मख़दूम समाचार  मोहोळ (प्रतिनिधी) ५.१०.२०२३     येथील गट नं. ९२७, सिव्हिल कोर्टासमोर, कळसे नगर, पंढर…

केंद्र सरकारप्रमाणे एस.सी.प्रवर्गात नाभिक जातीचा समावेश करावा : नाभिक जातीबांधवांचे उपोषण सुरु; आरक्षणाबाबत सरकार ठोस भूमिका घेत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा दिला इशारा

मख़दूम समाचार अहमदनगर (प्रतिनिधी) १३.९.२०२३       मराठा जात तसेच धनगर जात आरक्षणानंतर आता नाभिक जात…

९ ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; सरकारच्या कामगार, कष्टकरी, शेतकरी व जनविरोधी धोरण विरोधात कामगार संघटनांची निदर्शने

मख़दूम समाचार  अहमदनगर (प्रतिनिधी) १०.८.२०२३      केंद्र व राज्य सरकारच्या कामगार, कष्टकरी, शेतकरी …

शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण; नैसर्गिक आपत्तीतील संकटांवर सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे तोंड झोडून अन्नत्याग आंदोलन

▫️ मख़दुम समाचार▫️  अहमदनगर (प्रतिनिधी) ३.५.२०२३     शेतकऱ्यांवर एका वर्षात अनेक वेळा आलेल्या नैसर्…

'संविधान बचाव,देश बचाओ' घोषणा देत आंबेडकरवादी बहुजन पुरोगामी जनतेचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर भव्य मोर्चा; चिथावणी खोर व प्रक्षोभक भाषा वापरणाऱ्यांना अटक करून बाहेरून येणाऱ्यांना रोखण्याची मागणी

▫️ मख़दुम समाचार ▫️   अहमदनगर (प्रतिनिधी) २५.४.२०२३      देशात बेरोजगारी वाढली असून महागाईने कळस गा…

تحميل المزيد من المشاركات لم يتم العثور على أي نتائج

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा