आरएसएस

२२ नोव्हेंबरला देवेंद्र बंगल्यासह जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयावर धडकणारा आसुड आक्रोश मोर्चा; ठेवीदार, सभासद, विद्यमान कर्मचारी यांचा पुढाकार !

अहमदनगर (प्रतिनिधी) २०.११.२०२३     जिल्ह्यासह राज्यात गाजत असलेल्या वैभवशाली नगर अर्बन बँकेच्या २५०…

सभासदांच्या सक्रिय सहभागामुळे सर्वच उपक्रम उत्तमरित्या यशस्वी - आदिनाथ जोशी; ज्येष्ठ नागरिक मंचची वार्षिक सभा उत्साहात संपन्न

मख़दूम समाचार अहमदनगर (हेमंत ढाकेफळकर) २४.९.२०२३     सावेडी ज्येष्ठ नागरिक मंचची वार्षिक सर्वसाधारण…

भाजप-आरएसएसचं धोरण म्हणजे SC, ST आणि OBC यांचे सार्वजनिक क्षेत्रातील, शिक्षण आणि नोकऱ्यांमधील आरक्षण दुर्बल करणे आणि संपवणे होय - ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर

मख़दूम समाचार मुंबई (प्रतिनिधी) १९.९.२०२३     सध्या देशात व राज्यात केंद्रातील आरएसएस बीजेपी सरकारक…

राष्ट्रप्रथम या सूत्राकडे माध्यमविश्वाचे दुर्लक्ष नको. शहजाद पूनावाला यांचे प्रतिपादन; देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण

मख़दूम समाचार  पुणे (प्रतिनिधी) २०.८.२०२३     समाजमाध्यमांच्या प्रभावामुळे माध्यमविश्वा…

...या खेळास जबाबदार असणाऱ्या भाजपा - राष्ट्रवादीचा कंपू यांचा धिक्कार करित महाराष्ट्रातील सुजाण जनता यातून निश्चितच महाराष्ट्रातील धोकेबाज व जनताद्रोही नेत्यांना धडा शिकवेल - काॅम्रेड राजन क्षीरसागर, शेतकरी नेते

मख़दूम समाचार   परभणी (प्रतिनिधी) २.७.२०२३     राज्यातील शेतकरी, कामगार व सर्वसामान्य माणसाला संकटा…

आ.राणे धर्माच्या नावावर युवकांची माथी भडकून दोन गटात फूट पाडत आहेत - अशोक गायकवाड; नितेश राणे यांना अटक करून शहरात बाहेरून येणाऱ्या लोकप्रतिनिधींना रोखण्याची मागणी; २५ एप्रिलला फुले शाहू आंबेडकर पक्षाच्यावतीने शहरात होणाऱ्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयावर भव्य मोर्चा

◽ मख़दुम समाचार ◽  अहमदनगर (प्रतिनिधी) २१.४.२०२३      नुकत्याच घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये …

Load More That is All

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा