आरक्षण

मराठा आरक्षणाबाबतची क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करुन घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा होकार; मराठा जातीला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्नांना बळ

मख़दूम समाचार  मुंबई (प्रतिनिधी) १५.१०.२०२३     मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकारन…

भाजप-आरएसएसचं धोरण म्हणजे SC, ST आणि OBC यांचे सार्वजनिक क्षेत्रातील, शिक्षण आणि नोकऱ्यांमधील आरक्षण दुर्बल करणे आणि संपवणे होय - ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर

मख़दूम समाचार मुंबई (प्रतिनिधी) १९.९.२०२३     सध्या देशात व राज्यात केंद्रातील आरएसएस बीजेपी सरकारक…

केंद्र सरकारप्रमाणे एस.सी.प्रवर्गात नाभिक जातीचा समावेश करावा : नाभिक जातीबांधवांचे उपोषण सुरु; आरक्षणाबाबत सरकार ठोस भूमिका घेत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा दिला इशारा

मख़दूम समाचार अहमदनगर (प्रतिनिधी) १३.९.२०२३       मराठा जात तसेच धनगर जात आरक्षणानंतर आता नाभिक जात…

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर निदर्शने. सत्तेत सहभागी आमदार जगतापांसमोर आरक्षण न देणाऱ्या सरकारचा केला निषेध ! मराठा आमदार खासदारांनी नैतिक जबाबदारी स्विकारून राजीनामे देण्याची मागणी !

मख़दूम समाचार  अहमदनगर (प्रतिनिधी) ८.९.२०२३     मराठा समाजाला आरक्षण द्यावे व भारतामध्ये लोकसंख्य…

धर्म बदलणाऱ्या मागासवर्गीय कुटुंबाचे आरक्षणासह इतर सोयीसुविधा बंद करा; दलित महासंघाची जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्याकडे मागणी!

मख़दूम समाचार          अहमदनगर (प्रतिनिधी) २८.६.२०२३     जिल्ह्यात धर्म परिवर्तनाचे काम जोरात चालू …

'छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मैदान' वाचविण्यासाठी आरक्षण बदलाचा कलम ३७ चा तात्काळ ठराव मंजूर करावा; बोल्हेगाव, एमआयडीसी, नागापुर परिसरातील क्रीडाप्रेमींसह ३०-३५ हजार लोकसंख्येसाठी हक्काच्या मैदानाची मागणी !

▫️मख़दुम समाचार▫️  अहमदनगर (प्रतिनिधी)  २७.४.२०२३       येथील बोल्हेगाव स्प…

Load More That is All

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा