चिंचवड

विकासाचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे - जलसंपदा निवृत्त सचिव डॉ. दि. मा. मोरे; जिजाऊ व्याख्यानमाला पुष्प तिसरे संपन्न

▫️मख़दुम समाचार▫️  पिंपरी (प्रदीप गांधलीकर) दि.२९.४.२०२३      विकासाचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे; तर…

मावळ्यांच्या रक्तसिंचनातून स्वराज्याची निर्मिती - डॉ. शीतल मालुसरे; जिजाऊ व्याख्यानमालेचे पुष्प दुसरे संपन्न !

▫️मख़दुम समाचार▫️  पिंपरी (प्रदीप गांधलीकर) २८. २०२३      "मावळ्यांच्या रक्तसिंचनातून स्वराज्य…

सकस साहित्य सुदृढ समाजमन घडवते - अरुण बोऱ्हाडे; जागतिक पुस्तकदिनानिमित्त पुस्तक प्रदर्शन !

▫️मख़दुम समाचार▫️  पिंपरी (प्रदीप गांधलीकर) २४.४.२०२३     सकस साहित्य सुदृढ समाजमन घडवते. वाचनाने ज…

تحميل المزيد من المشاركات لم يتم العثور على أي نتائج

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा