भारत

सरकारी दडपशाहीविरोधात आज संध्याकाळी ७ वाजता पत्रकारांचा कँडलमार्च; प्रेसक्लब कंपाउंड येथे मोठ्या संख्येने जमा होण्याचे पत्रकार संघटनांचे आवाहन

रयत समाचार  मुंबई (प्रतिनिधी) ५.१०.२०२३       दिल्लीतील पत्रकारांच्या घरावर धाडी टाकून …

कायद्याचा, नियमांचा व संविधानिक प्रक्रियांचा नेहमी अपमान करायचा आणि बहुमत आहे त्याचा गैरवापर करायचा यातून प्रस्थापित होणारी संविधानिक अनैतिकता लोकशाहीला हानीकारक आहे याची दखल प्रत्येक भारतीय नागरिकाने घ्यावी - ॲड. असिम सरोदे

मख़दूम समाचार पुणे (प्रतिनिधी)  २०.९.२०२३      मोदींनी नवीन संसदेत प्रवेश करतांना वाटलेल्या संविधान…

भाजप-आरएसएसचं धोरण म्हणजे SC, ST आणि OBC यांचे सार्वजनिक क्षेत्रातील, शिक्षण आणि नोकऱ्यांमधील आरक्षण दुर्बल करणे आणि संपवणे होय - ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर

मख़दूम समाचार मुंबई (प्रतिनिधी) १९.९.२०२३     सध्या देशात व राज्यात केंद्रातील आरएसएस बीजेपी सरकारक…

शेतकऱ्यांसाठी करत असलेल्या मोदी सरकारच्या तातडीच्या प्रयत्नाबद्दल जाहीर आभार मानणारा फ्लेक्स बोर्ड होतोय व्हायरल

मख़दूम समाचार  पारनेर (प्रतिनिधी) २३.८.२०२३     तालुक्यातील जवळा येथे आळेफाटा रोडवर शेतकऱ्यांसाठी क…

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना १० लाख रुपये दंड; सिमकार्ड डीलरसाठी असणार पोलीस व्हेरिफिकेशन अनिवार्य

मख़दूम समाचार  नवी दिल्ली (प्रतिनिधी)  १८.८.२०२३     भारत सरकारने देशात वाढत्या फसवणुकी…

उज्ज्वल भविष्याचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून उच्च दर्जाचे शिक्षण दिल्यामुळेच आपले विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रामध्ये यश संपादन करत आहेत - डॉ. संजीवन आरसूड; बी.सी.ए. विभाग गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार !

▫️मख़दुम समाचार▫️  अहमदनगर (साई सुरम) १२.६.२०२३       सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाच्या वतीने…

Load More That is All

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा